मुख्य सामग्रीवर वगळा

आता वाळू-माफियांचा खेळ खल्लास! सरकारच थेट वाळूची करणार ऑनलाईन विक्री, ग्राहकांना मिळणार घरपोच सेवा .

 निसर्ग पासून आपला बचाव करण्यासाठी लोकांना घराची गरज असते. परंतु ही गरज आता गरज म्हणून पाहिली जात नाही. कारण आता प्रत्येकालाच लक्झरी आयुष्य जगण्याची सवय लागली आहे. त्यामुळे आपलं घर मोठं असावं असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु या घरासाठी सर्वात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे वाळू. घर दणकट व्हावे म्हणून वाळू उपयुक्त ठरते. वाळूचे (Sand Online) दरही गगनाला भिडले आहेत. सामान्य लोक घर बांधण्याठी वाळू माफियांकडून वाळूची खरेदी करतात. त्याचवेळी चढ्या भावाने वाळूची खरेदी (Sand Online) करावी लागते. परंतु आता वाळू माफियांकडून वाळूची खरेदी करावी लागणार नाही. आता थेट सरकारच घरपोच वाळूची सेवा देणार आहे.


सरकार ऑनलाईन करणार वाळूची विक्री
आता वाळू माफीयांची ठेकेदारी सरकार बंद करणार आहे. कारण वाळू विक्रीसाठी स्वतः सरकार पुढे येणार आहे. आता ग्राहकांना जास्त दराने वाळू माफियांकडून वाळू खरेदी करावी लागणार नाही. आता थेट सरकार ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांना ग्राहक वाळूची विक्री करणार आहे.

मिळणार घरपोच सेवा
सरकार आता वाळूची विक्री ऑनलाइन करणार असल्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. कारण आता ग्राहकांना थेट घरपोच सेवा मिळणार आहे. वाळू खरेदी करून ती घरी कशी आणायची यासाठी ग्राहकांना खटाटोप करायला लागणार नाही. तसेच वाळू खरेदी आणि घरपोच करण्यासाठी लागणारा अधिकचा खर्चही आटोक्यात येणार आहे.

सरकार वाळूचे डेपो लावून ऑनलाइन विक्री करणार आहे. तसेच घरपोच सेवेचे धोरण देखील स्वीकारणार आहे. याबाबत माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.
तर पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘निळवंडे’ धरणातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. ची माहिती देखील महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

Popular Posts

ई-श्रम कार्ड योजनेसाठी 28 कोटी कामगारांची नोंदणी, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फायदा

  सरकार नागरिकांना विविध योजनांमार्फत मदतीचा हात देत असत. नागरिकांना कोणत्या ना कोणत्या योजनेतून आर्थिक (Financial) साहाय्य मिळाल्यास त्यांना त्याचा फायदा होईल हाच हेतू सरकार (Government Yojana) ठेवून विविध योजना राबवत. यास योजनांपैकी  ई-श्रम कार्ड  (E- Shram Card) ही आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा सर्वाधिक परिणाम असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर झाला आहे. लोकांना मजबुरीने घरी जावे लागले. अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ई-श्रम कार्ड योजना (Yojana) सुरू केली. या योजनेद्वारे सरकार रस्त्यावर मजुरांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देते. आतापर्यंत 28 कोटी कामगारांची नोंदणी ई श्रम कार्ड (E Shram Card Registration) योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत देशातील तब्बल 28 कोटी कामगारांनी नोंदणी केली आहे. ज्यात बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, शेती कामगार, घरगुती कामगार, कुली, रक्षक, नाई, मोची, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, रिक्षाचालक, ब्युटी पार्लर कामगार, सफाई कामगार इत्यादींचा कामगार लोकांचा समावेश आहे. या योजनेत सहभा...

Free Electricity : अरे व्वा, आता तुम्हाला संपूर्ण उन्हाळ्यात मोफत वीज मिळेल! फक्त ‘हे’ काम करा.

  Free Electricity : अरे व्वा, आता तुम्हाला संपूर्ण उन्हाळ्यात मोफत वीज मिळेल! फक्त ‘हे’ काम करा. March 25, 2023   by  Update 24 taas Free Electricity : हवामानामुळे या महिन्यात कडक उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे घरात जास्त वीज वापरली जात आहे. वीजेचा वापर जास्त असल्याने दरमहा हजारो रुपयांची वीजबिल भरावी लागते. दुसरीकडे उन्हाळ्यात लोडशेडिंगमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. येथे क्लिक करा  मोफत वीजेचा आनंद घेण्यासाठी येथे क्लिक करा    त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच, आज या लेखात आम्ही तुम्हाला एका विलक्षण कल्पनाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण उन्हाळ्यात तुमच्या घराची वीज मोफत वापरू शकता आणि वीज विकूनही भरपूर कमाई करू शकता. जाणून घेऊया संपूर्ण माहिती.   येथे क्लिक करा  शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता एकाच अर्जावर मिळणार ट्रॅक्टर, शेततळे, विहिर, पॉलीहाऊस; असा करा अर्ज   या लेखात आम्ही तुम्हाला सोलर पॅनलपासून वीज निर्माण करण्याच्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत परंतु या संपूर्ण प्रक्रियेत वापरलेले सोलर पॅनल्स आक...

कृषि कर्ज | एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

  Loan | शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल. योजनेचा शुभारंभ एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे. कसे दिले जाते वित्तसहाय्य? वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभा‌ळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आण...